-
ताजे लेखन
लेखन प्रकार
- SciTech (50)
- जीवन भाषा (68)
- लेखन संवाद मंडळ (3)
- विज्ञान तंत्रज्ञान (130)
- विनोद (5)
नवा उपक्रम
लेखन संवाद मंडळ हा नवा उपक्रम नुकताच सुरू झाला आहे. विविध विषयांतील तज्ञ त्यांचे विचार एका निबंधात मांडतात. त्यावर वाचक व इतर तज्ञ चर्चा करतात.
Category Archives: जीवन भाषा
खरेदी नव्हे मतदान !
खरेदी आणि मतदान यांचा काय संबंध ? हा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिकच आहे. मतदान ही अतिशय जबाबदारीची क्रिया आहे. मतदान करताना आपण अशी व्यक्ती निवडण्याचा प्रयत्न करत असतो, की जी आपल्या आणि सगळ्या समाजाच्या हिताचे निर्णय घेईल.
मूषक मंडळ
मौजे गाठोडे हे एक विकसनशील गाव होतं.
सात सवयी
स्टीफन कॉवी (Stephen Covey) हे व्यवस्थापन तज्ञ जगप्रसिद्ध झाले ते त्यांच्या प्रभावी व्यक्तींच्या सात सवयी या (Seven Habits of Highly Effective People) पुस्तकामुळे.
दोन पुस्तके
शाश्वत जीवनशैली बद्दल अनेक लोक चर्चा करतात. काही लोक ती अमलात आणतात. आधी केले मग सांगितले या न्यायाने श्री. दिलीप कुलकर्णी गेली २५ वर्षे जगत आहेत. त्यांनी लिहिलेल्या “सम्यक् विकास” आणि “ऊर्जा संयम” या दोन पुस्तकांविषयी…
अॅक्रामधे सापडलेले हस्तलिखित
तारीख १४ जुलै, १०९९. विविध धर्मांना पवित्र असणारे तीर्थस्थळ. दहाव्या शतकाच्या या अखेरीला या शहरावर फ्रेंच सैन्याचा हल्ला होणार आहे. या शहरात ज्यू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तीनही धर्मांचे लोक हजर आहेत. फ्रेंच सैन्य बलाढ्य आहे याची त्यांना कल्पना आहे. … Continue reading
उद्या काय, कसं खायचं ?
उद्या काय,कसं खायचं अशी चिंता आज असता कामा नये…..
Posted in जीवन भाषा
Tagged marathi, चंगळवाद, मराठी, शाश्वत जीवन
Comments Off on उद्या काय, कसं खायचं ?
दूरशिक्षण
मला जे शिकायचे आहे ते माझ्या गावात शिकवत नाहीत.
सम्यक् आजीविकेची कहाणी
ऐका आजीविकादेवी तुमची कहाणी ! आटपाट नगर होतं. तिथे एक गल्ली होती. गल्लीत अनेक सोसायट्या होत्या. अशा एका सोसायटीत मोरूचा बाप रहात होता. मोरूचा बाप मोरूच्या घरी रहात असे. घर कसलं फ्लॅटच तो. मोरूचं कुटुंब खरं तर चौकोनी होतं. बाप … Continue reading
नवे जग … नवा भारत -१
गेली कित्येक वर्षे गल्ली पासून दिल्ली पर्यंत हजारो कोटी रुपयांची कामे झाल्याचा आकडेबाज टाहो फोडला जातोच आहे. पण सामान्य माणसाला आलेले वैफल्य अजूनही तसेच आहे. याचे रहस्य आहे आपल्याला रोज दिल्या जाणाऱ्या राजकीय शिक्षणात. प्रचंड आर्थिक आकडे म्हणजेच प्रगती आणि … Continue reading
मला समजलेले बौद्ध तत्वज्ञान – ३
बुद्धाचा धर्म खऱ्या अर्थानं व्यक्तिगत उन्नतीसाठी आहे. चार आर्य सत्यं जाणून घेतल्यावर आठपदरी मार्गावरून मार्गक्रमणा करत निर्वाणपद मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे.