Author Archives: अविनाश दांडेकर

मृदा संवर्धन

भारतातील एक मोठे क्षेत्र शेतीखाली आहे. लोकसंख्येतील मोठा भाग उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. आपली माती ही आपल्या अन्नप्रणालीचा पाया आहे,ती आपली शेती,  जंगले आणि जैवविविधतेला आधार देते आणि हवामान बदल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Posted in लेखन संवाद मंडळ | Tagged , , | 2 Comments