-
ताजे लेखन
लेखन प्रकार
- SciTech (50)
- जीवन भाषा (68)
- लेखन संवाद मंडळ (3)
- विज्ञान तंत्रज्ञान (130)
- विनोद (5)
नवा उपक्रम
लेखन संवाद मंडळ हा नवा उपक्रम नुकताच सुरू झाला आहे. विविध विषयांतील तज्ञ त्यांचे विचार एका निबंधात मांडतात. त्यावर वाचक व इतर तज्ञ चर्चा करतात.
Author Archives: अविनाश दांडेकर
मृदा संवर्धन
भारतातील एक मोठे क्षेत्र शेतीखाली आहे. लोकसंख्येतील मोठा भाग उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. आपली माती ही आपल्या अन्नप्रणालीचा पाया आहे,ती आपली शेती, जंगले आणि जैवविविधतेला आधार देते आणि हवामान बदल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.